Maharashtra Weather: राज्यातून पाऊस गायब; काही जिल्ह्यांतील तापमानात वाढ
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
13 ऑक्टोबर रोजी राज्यात सर्वत्र कोरडे हवामान राहणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. राज्यातील कोणत्याही भागात पावसाची शक्यता नाही. मात्र, कमाल तापमानात वाढ झालेली दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांना उन्हाचे चटके सहन करावे लागू शकतात. सोलापूर, चंद्रपूर आणि अमरावती या तीन जिल्ह्यांत 34 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान गेल्याची नोंद आहे. पाहुयात, 13 ऑक्टोबर रोजी राज्यातील तापमान आणि हवामानाची स्थिती कशी राहील?
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement








