Ratnagiri News : सावित्री नदीवरील पिलरचा काही भाग कोसळला; 12 कामगार थोडक्यात वाचले, पाहा PHOTO

Last Updated:
Ratnagiri News : रत्नागिरी जिल्ह्यातील म्हाप्रळ-आंबेत पुलाच्या खांबाचा (पिलर) काही भाग कोसळल्याने मोठा अपघात घडला. (शिवाजी गोरे, प्रतिनिधी)
1/5
सावित्री नदीवरील रत्नागिरी, रायगड जिल्ह्याला जोडणारा मुंबईसाठी जवळचा मार्ग असलेल्या म्हाप्रळ-आंबेत पुलाच्या दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
सावित्री नदीवरील रत्नागिरी, रायगड जिल्ह्याला जोडणारा मुंबईसाठी जवळचा मार्ग असलेल्या म्हाप्रळ-आंबेत पुलाच्या दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
advertisement
2/5
आज सायंकाळी काम सुरू असताना अचानक पिलरचा स्लॅब कोसळला. सुदैवाने कामगार बाजूला सरकल्याने जीवितहानी टळली. या अपघातात 12 कामगार बचावल्याची चर्चा सुरू आहे.
आज सायंकाळी काम सुरू असताना अचानक पिलरचा स्लॅब कोसळला. सुदैवाने कामगार बाजूला सरकल्याने जीवितहानी टळली. या अपघातात 12 कामगार बचावल्याची चर्चा सुरू आहे.
advertisement
3/5
सावित्री नदीवरील पुलाचे काही पिलर कलल्याने धोका निर्माण झाला होता, त्यामुळे या पुलाचे काम गेल्या दीड वर्षापासून बंद आहे.
सावित्री नदीवरील पुलाचे काही पिलर कलल्याने धोका निर्माण झाला होता, त्यामुळे या पुलाचे काम गेल्या दीड वर्षापासून बंद आहे.
advertisement
4/5
सावित्री नदीवरील ब्रीजच्या दुरुस्तीच्या कामाला कोट्यावधी रुपये खर्च झाले आहेत. मात्र, पुल वाहतुकीस धोकादायक बनल्याने या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद आहे.
सावित्री नदीवरील ब्रीजच्या दुरुस्तीच्या कामाला कोट्यावधी रुपये खर्च झाले आहेत. मात्र, पुल वाहतुकीस धोकादायक बनल्याने या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद आहे.
advertisement
5/5
मुंबई, पुणे चाकरमान्याची गणपतीत होणारी गैरसोय दूर करण्यासाठी गणपतीपूर्वी ब्रिज वाहतुकीला खुला करण्याची मागणी जनतेतून होत आहे.
मुंबई, पुणे चाकरमान्याची गणपतीत होणारी गैरसोय दूर करण्यासाठी गणपतीपूर्वी ब्रिज वाहतुकीला खुला करण्याची मागणी जनतेतून होत आहे.
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement