पाऊस घेणार विश्रांती, मुंबईत वाढणार उष्णता, कोकणातील हवामान अंदाज इथं पाहा

Last Updated:
दोन दिवसांपूर्वीपर्यंत कोकणात पावसाने हजेरी लावली होती. मात्र आता दिवाळीला काहीच दिवस उरलेले असताना पावसाने विश्रांती घेतलेली आहे.
1/6
मुंबईतून पाऊस आता बऱ्यापैकी ओसरल्याचं चित्र आहे. दोन दिवसांपूर्वीपर्यंत कोकणात पावसाने हजेरी लावली होती. मात्र आता दिवाळीला काहीच दिवस उरलेले असताना पावसाने विश्रांती घेतलेली आहे.
मुंबईतून पाऊस आता बऱ्यापैकी ओसरल्याचं चित्र आहे. दोन दिवसांपूर्वीपर्यंत कोकणात पावसाने हजेरी लावली होती. मात्र आता दिवाळीला काहीच दिवस उरलेले असताना पावसाने विश्रांती घेतलेली आहे.
advertisement
2/6
आज मुंबई दिवसभर निरभ्र आकाश असेल. त्यामुळे दुपारी उन्हाच्या तीव्र झळा बसून नागरिकांना उष्णतेचा त्रास उद्भवू शकतो.
आज मुंबई दिवसभर निरभ्र आकाश असेल. त्यामुळे दुपारी उन्हाच्या तीव्र झळा बसून नागरिकांना उष्णतेचा त्रास उद्भवू शकतो.
advertisement
3/6
त्यामुळे घरात बाहेर पडताना मुंबईकरांनी योग्य ती काळजी घेऊनच घराबाहेर पडा. सन स्क्रीन आणि सनग्लासेस चा अवश्य वापर करा.
त्यामुळे घरात बाहेर पडताना मुंबईकरांनी योग्य ती काळजी घेऊनच घराबाहेर पडा. सन स्क्रीन आणि सनग्लासेस चा अवश्य वापर करा.
advertisement
4/6
आज मुंबईचे किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 27.43 °C आणि 29.57 °C राहण्याचा अंदाज आहे. तर हवेतील आर्द्रता पातळी 67% असेल.
आज मुंबईचे किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 27.43 °C आणि 29.57 °C राहण्याचा अंदाज आहे. तर हवेतील आर्द्रता पातळी 67% असेल.
advertisement
5/6
ठाण्यात आज किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 25 °C आणि 35°C राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे उष्णतेचा त्रास सहन करावा लागू शकतो.
ठाण्यात आज किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 25 °C आणि 35°C राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे उष्णतेचा त्रास सहन करावा लागू शकतो.
advertisement
6/6
कोकणात, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना सुद्धा उष्णतेचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर जाताना काळजी घ्यावी.
कोकणात, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना सुद्धा उष्णतेचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर जाताना काळजी घ्यावी.
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement