Weather Alert : महाराष्ट्रात आता उष्णतेची लाट, शनिवारी आणखी संकट, 4 जिल्ह्यांना यलो अलर्ट
- Published by:Mohan Najan
Last Updated:
कोकण आणि मुंबईसह पालघर, ठाणे, रायगडमध्ये उष्ण आणि दमट स्थितीचा यलो अलर्ट कायम आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात तापमान 35-39 अंशांपर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी.
राज्यात दिवसेंदिवस उष्णतेचा पारा वाढत आहे. 7 मार्च रोजी उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. कोकण आणि मुंबईसह पालघर, ठाणे, रायगडमध्ये उष्ण आणि दमट स्थितीचा यलो अलर्ट कायम आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात तापमान 35-39 अंशांपर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement









