advertisement

पुरंदर-बारामतीत दुष्काळाच्या झळा! नाझरे धरणाने गाठला तळ, जमिनीला भेगा; पाणी टंचाईचे संकट

Last Updated:
जितेंद्र जाधव, बारामती : नाझरे धरणावर पुरंदर तालुका 40 गावे तर बारामती तालुक्यातील 16 अशी एकूण 56 गावे पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून आहेत.
1/5
पुरंदर व बारामतीला वरदान ठरलेले नाझरे धरण पूर्णपणे कोरडे पडले आहे. धरणाला अक्षरशः भेगा पडला असून धरण कोरडे पडल्याने 56 गावांवर पाणी टंचाईचे मोठे संकट निर्माण झाले आहे
पुरंदर व बारामतीला वरदान ठरलेले नाझरे धरण पूर्णपणे कोरडे पडले आहे. धरणाला अक्षरशः भेगा पडला असून धरण कोरडे पडल्याने 56 गावांवर पाणी टंचाईचे मोठे संकट निर्माण झाले आहे
advertisement
2/5
नाझरे धरणाची पाणी साठवणूक क्षमता 788 दशलक्ष घनफूट एवढी आहे तर मृतसाठा 200 दशलक्ष घनफूट आहे. या धरणावर पुरंदर तालुका 40 गावे तर बारामती तालुक्यातील 16 अशी एकूण 56 गावे पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून आहेत.
नाझरे धरणाची पाणी साठवणूक क्षमता 788 दशलक्ष घनफूट एवढी आहे तर मृतसाठा 200 दशलक्ष घनफूट आहे. या धरणावर पुरंदर तालुका 40 गावे तर बारामती तालुक्यातील 16 अशी एकूण 56 गावे पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून आहेत.
advertisement
3/5
सुमारे तीन हजार हेक्टर क्षेत्र नाझरे धरणामुळे ओलितखाली येते. तीर्थक्षेत्र जेजुरी शहर जेजुरी एम आय डी सी तसेच इंडीयन सिमलेस कंपनीला या धरणातून पिण्यासाठी पाणी पुरवठा होतो. पुरंदर तालुक्यात कमी पावसामुळे नाझरे धरणात पाणीसाठा होवू शकला नाही.
सुमारे तीन हजार हेक्टर क्षेत्र नाझरे धरणामुळे ओलितखाली येते. तीर्थक्षेत्र जेजुरी शहर जेजुरी एम आय डी सी तसेच इंडीयन सिमलेस कंपनीला या धरणातून पिण्यासाठी पाणी पुरवठा होतो. पुरंदर तालुक्यात कमी पावसामुळे नाझरे धरणात पाणीसाठा होवू शकला नाही.
advertisement
4/5
धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे 56 गावांना पिण्यासाठी पाणी पुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे या गावांवर भीषण पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले आहे.
धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे 56 गावांना पिण्यासाठी पाणी पुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे या गावांवर भीषण पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले आहे.
advertisement
5/5
नाझरे धरणात मोठ्या प्रमाणात गाळाचे प्रमाण असून धरणातील गाळ काढल्यास पाणीसाठा क्षमता वाढणार आहे. दहा वर्षात दोन ते तीन वर्षे धरणातील पाणी आटल्याने दुष्काळी परिस्थितीला पुरंदरवासियांना सामोरे जावे लागत आहे.
नाझरे धरणात मोठ्या प्रमाणात गाळाचे प्रमाण असून धरणातील गाळ काढल्यास पाणीसाठा क्षमता वाढणार आहे. दहा वर्षात दोन ते तीन वर्षे धरणातील पाणी आटल्याने दुष्काळी परिस्थितीला पुरंदरवासियांना सामोरे जावे लागत आहे.
advertisement
WhatsAppला कोर्टाचा दणका, नियम पाळता येत नसेल तर भारत सोडा; भर न्यायालयात 'प्रायव्हसी'चा फुगा फुटला, 213 कोटींचा दंड
WhatsAppला कोर्टाचा दणका, नियम पाळता येत नसेल तर भारत सोडा; 213 कोटींचा दंड
  • WhatsAppच्या प्रायव्हसी पॉलिसीवर कोर्टाचा घणाघात

  • आम्हालाच तुमची पॉलिसी समजत नाही, तर गरिबांचं काय?

  • 213 कोटींचा दंड, तरीही डेटा शेअरिंग

View All
advertisement