संध्याकाळी चुकूनही दान करू नयेत 'या' 3 सफेद वस्तू, सात जन्म पाठलाग नाही सोडणार गरिबी!
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
हिंदू धर्म आणि वास्तुशास्त्रामध्ये दानधर्माला अत्यंत महत्त्व दिले आहे. दान केल्याने केवळ पुण्य मिळत नाही, तर ग्रहांचे दोषही दूर होतात. मात्र, शास्त्रात दानाचे काही कडक नियमही सांगितले आहेत. विशेषतः सूर्यास्तानंतर किंवा संध्याकाळच्या वेळी काही विशिष्ट वस्तूंचे दान करणे वर्ज्य मानले जाते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement







