जया एकादशीला 'या' गोष्टी बॅन, तुम्हीही टाळा 6 चुका; अन्यथा फायद्याऐवजी होईल नुकसान!
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
हिंदू पंचांगानुसार माघ महिन्यातील शुद्ध पक्षातील एकादशीला 'जया एकादशी' असे म्हटले जाते. हे व्रत भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय असून, यामुळे व्यक्तीला पिशाच योनीतून मुक्ती मिळते आणि मृत्यूनंतर वैकुंठ प्राप्ती होते, अशी श्रद्धा आहे.
हिंदू पंचांगानुसार माघ महिन्यातील शुद्ध पक्षातील एकादशीला 'जया एकादशी' असे म्हटले जाते. हे व्रत भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय असून, यामुळे व्यक्तीला पिशाच योनीतून मुक्ती मिळते आणि मृत्यूनंतर वैकुंठ प्राप्ती होते, अशी श्रद्धा आहे. मात्र, एकादशीचे व्रत करताना काही नियमांचे पालन करणे अनिवार्य असते. जर अजाणतेपणीही काही चुका झाल्या, तर व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही आणि दोष लागू शकतो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
कोणाचीही निंदा किंवा राग करणे: व्रताच्या दिवशी केवळ अन्नाचा त्याग करून चालत नाही, तर मनावरही ताबा असावा लागतो. या दिवशी कोणाबद्दल वाईट बोलणे, खोटे बोलणे किंवा रागावणे यामुळे मानसिक पवित्रता भंग पावते आणि उपवास निष्फळ ठरतो. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)










