टेन्शन दूर व्हायला मिनिटही नाही लागणार! प्रेमानंद महाराजांनी सांगितला जबरदस्त उपाय
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
Premanand Maharaj thoughts: आजकाल स्पर्धा एवढी वाढलीये की, एक संपल्यावर दुसरं काम समोर हजर असतंच. शरिराला आराम द्यायला पुरेसा वेळच मिळत नाही. मनातही सतत विचार सुरू असतात. मग येतो भरपूर ताण. या ताणावर मात कशी करावी, हेच आज आपण जाणून घेणार आहोत. (निर्मल कुमार राजपूत, प्रतिनिधी / नवी दिल्ली)
advertisement
advertisement
advertisement
advertisement