तब्बल 3 राजयोग 5 राशींचं नशीब चमकवणार! खूप ऊन सोसलं, मे अखेरीस गारवा मिळणार
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
उत्तर प्रदेशातील अयोध्येचे ज्योतिषी पंडित कल्की राम यांनी दिलेल्या माहितीनुसार, तब्बल 12 वर्षांनंतर वृषभ राशीत गुरू आणि शुक्र ग्रह एकत्र येणार आहेत. शिवाय बुधसुद्धा या राशीत येणार असल्यानं निर्माण होणारे योग अर्थातच दुर्मीळ असतील. (सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी / अयोध्या)
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.