Asia Cup U-19: वैभव सूर्यवंशी नाही तर या मुंबईकर खेळाडूवर BCCI ने दाखवला विश्वास, दिली टीमची जबाबदारी
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
सलामीवीर म्हणून अभिजान कुंडू आणि हरवंश सिंग (विकेटकीपर) हे फलंदाज संघाला चांगली सुरुवात करून देण्यास उत्सुक असतील.
advertisement
advertisement
वैभव सूर्यवंशी, युवराज गोहिल आणि वेदांत त्रिवेदी यांसारखे महत्त्वाचे खेळाडू अंतिम १५ मध्ये आहेत. त्याचबरोबर, सलामीवीर म्हणून अभिजान कुंडू आणि हरवंश सिंग (विकेटकीपर) हे फलंदाज संघाला चांगली सुरुवात करून देण्यास उत्सुक असतील. खिशात संधी घेऊन मैदानात उतरणाऱ्या या युवा खेळाडूंवर देशाचे भविष्य अवलंबून आहे.
advertisement
advertisement
advertisement


