IND vs ENG : मरीन ड्राईव्हवरून आला इशारा, इंग्लंडला कळालाच नाही,मुंबईकर असल्याचा सूर्याला फायदा
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघासाठी हा महत्वाचा सामना आहे. कारण जिंकणारा संघ थेट फायनलला पोहोचणार आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
खेळपट्टी चांगली दिसतेय, आशा आहे की आम्ही चेंडूने चांगली सुरुवात करू शकू. भारतीय संघाला या मैदानावर खेळण्याचा आमच्यापेक्षा जास्त अनुभव आहे. टी-२० क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, इथे कधी काय होईल सांगता येत नाही. आशा आहे की आम्ही भारतीय चाहत्यांना शांत ठेवू शकू, असे हॅरी ब्रुक टॉस दरम्यान म्हणाला.







