T20 World Cup : सेमी फायनलमध्ये इंग्लंडने टॉस जिंकला, सूर्याने प्लेइंग इलेव्हनमध्ये घेतला मोठा चान्स!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कप 2026 चा थरार आता अखेरच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 वर्ल्ड कपची दुसरी सेमी फायनल होत आहे.
advertisement
advertisement
भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात 5 मॅच झाल्या आहेत, यातल्या 3 सामन्यांमध्ये टीम इंडियाचा आणि 2 सामन्यात इंग्लंडचा विजय झाला आहे. लागोपाठ तिसऱ्या टी-20 वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये भारत-इंग्लंड लढत होत आहे. पहिल्या सेमी फायनलमध्ये इंग्लंडचा आणि दुसऱ्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा विजय झाला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
या सामन्यात टीम इंडियाने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. अभिषेक शर्मा हा संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये अपयशी ठरला आहे, तसंच त्याची फिल्डिंगही खराब झाली आहे, त्यामुळे सेमी फायनलमध्ये अभिषेकला डच्चू देतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती, पण तरीही कॅप्टन सूर्याने अभिषेक शर्मावर विश्वास ठेवला आहे.
advertisement








