advertisement

T20 World Cup 2026 मध्ये पुन्हा होणार India vs Pakistan मॅच? आत्ताच लिहून ठेवा तारीख

Last Updated:
IND vs PAK Match Again in T20 World Cup 2026 : वर्ल्ड कपमध्ये दोन्ही टीम्स पुन्हा आमनेसामने येऊ शकतात का? भारताने पाकिस्तानचा 61 रन्सने पराभव केल्यामुळे चाहत्यांना आता पुन्हा एकदा या दोन देशांमधील सामना पाहण्याची ओढ लागली आहे.
1/7
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील 15 फेब्रुवारीच्या रोमहर्षक सामन्यानंतर पाकिस्तानमध्ये दहशतीचं वातावरण आहे. पाकिस्तानच्या क्रिकेट चाहत्यांमध्ये आता एकाच प्रश्नाची चर्चा सुरू आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील 15 फेब्रुवारीच्या रोमहर्षक सामन्यानंतर पाकिस्तानमध्ये दहशतीचं वातावरण आहे. पाकिस्तानच्या क्रिकेट चाहत्यांमध्ये आता एकाच प्रश्नाची चर्चा सुरू आहे.
advertisement
2/7
या वर्ल्ड कपमध्ये दोन्ही टीम्स पुन्हा आमनेसामने येऊ शकतात का? भारताने पाकिस्तानचा 61 रन्सने पराभव केल्यामुळे चाहत्यांना आता पुन्हा एकदा या दोन देशांमधील सामना पाहण्याची ओढ लागली आहे.
या वर्ल्ड कपमध्ये दोन्ही टीम्स पुन्हा आमनेसामने येऊ शकतात का? भारताने पाकिस्तानचा 61 रन्सने पराभव केल्यामुळे चाहत्यांना आता पुन्हा एकदा या दोन देशांमधील सामना पाहण्याची ओढ लागली आहे.
advertisement
3/7
असं असतानाच आता पाकिस्तान पुन्हा भारताविरुद्ध खेळण्याची तयारी करत आहे. सध्याच्या गणितानुसार, आयसीसीने टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी जे शेड्युल ठरवलं आहे, त्यानुसार सुपर 8 मध्ये भारत आणि पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये असणार नाहीत.
असं असतानाच आता पाकिस्तान पुन्हा भारताविरुद्ध खेळण्याची तयारी करत आहे. सध्याच्या गणितानुसार, आयसीसीने टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी जे शेड्युल ठरवलं आहे, त्यानुसार सुपर 8 मध्ये भारत आणि पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये असणार नाहीत.
advertisement
4/7
भारतीय टीमला 'X1' सीडिंगसह ग्रुप 1 मध्ये ठेवले जाईल, तर पाकिस्तानला 'Y3' सीडिंगसह ग्रुप 2 मध्ये स्थान मिळेल. म्हणजेच, सुपर 8 फेरीत या दोन्ही कट्टर प्रतिस्पर्ध्यांची लढत होणं तांत्रिकदृष्ट्या अशक्य आहे. पण पाकिस्तानने ठरवलं तर हा सामना होऊ शकतो.
भारतीय टीमला 'X1' सीडिंगसह ग्रुप 1 मध्ये ठेवले जाईल, तर पाकिस्तानला 'Y3' सीडिंगसह ग्रुप 2 मध्ये स्थान मिळेल. म्हणजेच, सुपर 8 फेरीत या दोन्ही कट्टर प्रतिस्पर्ध्यांची लढत होणं तांत्रिकदृष्ट्या अशक्य आहे. पण पाकिस्तानने ठरवलं तर हा सामना होऊ शकतो.
advertisement
5/7
भारत निर्विवाद सुपर 8 फेरीनंतर सेमीफायनल खेळेल. टीम इंडियाला सेमीफायनल गाठणं कठीण असणार नाही. तर पाकिस्तानने आपला खेळ उंचावला अन् पाकिस्तानचा संघ सेमीफायनल गाठू शकतो.
भारत निर्विवाद सुपर 8 फेरीनंतर सेमीफायनल खेळेल. टीम इंडियाला सेमीफायनल गाठणं कठीण असणार नाही. तर पाकिस्तानने आपला खेळ उंचावला अन् पाकिस्तानचा संघ सेमीफायनल गाठू शकतो.
advertisement
6/7
जर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही टीम्सनी आपापल्या ग्रुपमधून सेमीफायनल गाठली, तरच पुन्हा एकदा ही लढत पाहायला मिळू शकते. 4 मार्च रोजी हा सामना होण्याची शक्यता आहे.
जर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही टीम्सनी आपापल्या ग्रुपमधून सेमीफायनल गाठली, तरच पुन्हा एकदा ही लढत पाहायला मिळू शकते. 4 मार्च रोजी हा सामना होण्याची शक्यता आहे.
advertisement
7/7
दरम्यान, पाकिस्तान सुपर 8 मध्ये पोहोचू शकली नाही किंवा सुपर 8 मधून बाहेर पडली तर पुन्हा मौका मौका करण्याची संधी मिळणार नाही. पाकिस्तानच्या संघात एवढी ताकद नाही की ती सेमीफायनलपर्यंत पोहोचले, अशी चर्चा सुरू झालीये.
दरम्यान, पाकिस्तान सुपर 8 मध्ये पोहोचू शकली नाही किंवा सुपर 8 मधून बाहेर पडली तर पुन्हा मौका मौका करण्याची संधी मिळणार नाही. पाकिस्तानच्या संघात एवढी ताकद नाही की ती सेमीफायनलपर्यंत पोहोचले, अशी चर्चा सुरू झालीये.
advertisement
उद्या नक्की काय होणार कोणालाच कल्पना नाही, बाजारात सर्वजण टेन्शनमध्ये; दलाल स्ट्रीटवर 'ब्लॅक मंडे'चे सावट, पुढचे 5 दिवसांचे महासंकट
उद्या नक्की काय होणार कोणालाच कल्पना नाही, बाजारात सर्वजण टेन्शनमध्ये
  • काहीतरी मोठं अघटित घडणार

  • उद्यापासून शेअर बाजारात 5 दिवसांचे 'महा-संकट'

  • नक्की काय घडणार?

View All
advertisement