IND vs PAK : ईशानने केल्या 77 धावा, पण त्याचीच चूक पडली महागात; टीम इंडियाला का करता आल्या नाहीत 200 धावा
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
ईशान बाद झाल्यानंतर कॅप्टन सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा मैदानात होते.पण दोघांना धावा काढण्यात प्रचंड अडचणी येत होत्या. त्यात त्यानी पाच ओव्हरमध्ये फक्त 33 धावा काढल्या होत्या.
advertisement
advertisement
दरम्यान पॉवरप्लेनंतरही त्याने वादळी खेळी सूरूच ठेवली होती. त्यानंतर तो 40 बॉलमध्ये 77 धावांची खेळी केली होती. या खेळीत त्याने 3 षटकार आणि 10 चौकार मारले आहेत. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 192 होता.ईशान जेव्हा बाद झाला तेव्हा भारताच्या 8.4 ओव्हरमध्ये 88 धावा झाल्या होत्या. त्यातल्या 77 धावा एकट्या ईशानने केल्या.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
दरम्यान या सामन्यात ईशान किशनकडूनकडून एक चूक झाली ती म्हणजे या मैदानावर फक्त सेट फलंदाजच खेळू शकतो आणि भारताकडून तो एकमेव खेळाडू होता तो मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत होता. बाकी भारताच्या इतर खेळाडूंना या मैदानावर खेळण्यात प्रचंड अडचण येत होती. त्यामुळे ईशान किशन सेट झाल्यामुळे त्याने मैदानात आणखी ओव्हर टीकून खेळायची गरज होते. कारण तो जिथपर्यंत मैदानात होता तिथपर्यंत भारताचा धावा वेगाने होत होत्या. पण तो बाद होताच धावांचा वेग कमी झाला. हीच मोठी चूक घडली.









