Kl Rahul Century : शतक ठोकताच बॅट उंचावली,तोंडात बोट घातलं अन्..., राहुलच्या सेलिब्रेशनचा अर्थ काय?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
टीम इंडियाचे 118 वर 4 विकेट पडल्यानंतर राहुल फलंदाजीला आला होता.यावेळी त्याने शेवटपर्यंत एकट्याने झूंज देऊन टीम इंडियाचा डाव 284 पर्यंत नेला होता.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
त्यामुळे भारताचे 119 वर 4 विकेट पडले होते.त्यानंतर राहुल आणि रविंद्र जडेजा मैदानात आला. राहुल ज्यावेळेस मैदानात आला तेव्हा 24 वी ओव्हर सूरू होती. त्यानंतर जडेजा 27 वर बाद झाला. नंतर राहुलने एकट्याने पुढच्या 26 ओव्हर खेळून काढत 112 धावांची खेळी केली. ज्यामुळे टीम इंडिया 284 पर्यंत मजल मारू शकली होती.
advertisement







