Ranji Trophy Final : नागपूरच्या पठ्ठ्याने मैदान गाजवलं, रणजीच्या फायनलमध्ये खणखणीत शतक,कोण आहे दानिश मालेवार?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
केरळ आणि विदर्भ या दोन संघात रणजी ट्रॉफीचा फायनल सामना सूरू आहे. या सामन्यात नागपूरच्या पठ्ठ्याने खणखणीत शतक ठोकलं आहे. त्याच्या शतकाने विदर्भाने फायनल सामन्यात दणक्यात सूरूवात केली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
दरम्यान नाणेफेक जिंकल्यानंतर केरळ संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना विदर्भाची सुरुवात खराब झाली ११ धावांच्या आत संघाने दोन्ही सलामीवीर पार्थ राखडे आणि ध्रुव शोरे यांची विकेट गमावली. त्यानंतर दर्शन नालकांडेच्या रूपात तिसरी विकेट गमावली. त्यानंतर दानिश आणि करूणने डाव सावरला.