IND vs SA : टॉस दरम्यान भारताचा पराभव ठरला होता, रवि शास्त्रींनी सामन्याच्या शेवटी सांगितलं मोठं कारण
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
न्यू चंदीगडच्या मुल्लानपूर स्टेडिअमवर साऊथ आफ्रिकेने दिलेल्या 213 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारत 162 धावांवर ऑलआऊट झाली आहे. त्यामुळे साऊथ आफ्रिकेने हा सामना 51 धावांनी जिंकला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement









