Abhishek Sharma : झिम्बाब्वेकडून तरी शिकायचं होतं! हिरोगिरी करायला गेलेला अभिषेक कुठे चुकला?
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पहिले बॅटिंग करणाऱ्या टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 175 रन केले. इशान किशन वगळता टीम इंडियाच्या इतर बॅटरना संघर्ष करावा लागला.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
अभिषेक शर्मा या वर्ल्ड कपमध्ये 2 सामन्यांमध्ये दुसऱ्यांदा शून्य रनवर आऊट झाला आहे. याआधी युएसएविरुद्धच्या सामन्यातही अभिषेक पहिल्याच बॉलला शून्य रनवर माघारी परतला. मागच्या 6 टी-20 आंतरराष्ट्रीय इनिंगमध्ये अभिषेक शर्मा 4 वेळा शून्य रनवर आऊट झाला आहे, यातल्या दोन वेळा तर तो पहिल्याच बॉलला पॅव्हेलियनमध्ये परतला.









