T20 World Cup : आता चुकीला माफी नाही, 13 ब्लंडर झाली... आणखी एक अन् टीम इंडियाचा खेळ खल्लास!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना इंग्लंडविरुद्ध होणार आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाकडून 13 घोडचुका झाल्या आहेत, पण आता सेमी फायनलमध्ये तशीच चूक झाली तर टीम इंडियाचं आव्हान संपुष्टात येईल.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement





