T20 World Cup : इंग्लंडचं खतरनाक त्रिकूट, टीम इंडियाला धोका... बंदोबस्त केला तरच मिळेल फायनलचं तिकीट!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कप आता निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपला आहे. सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना इंग्लंडविरुद्ध होणार आहे, पण इंग्लंडच्या 3 खेळाडूंपासून टीम इंडियाला सावध राहावं लागणार आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुक हा सध्याचा टी-20 क्रिकेटमधला सगळ्यात खतरनाक खेळाडूंपैकी एक आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात बॅटिंगसाठी कठीण खेळपट्टीवर ब्रुकने वादळी शतक झळकावून स्वत:ची क्षमता दाखवून दिली होती. वानखेडेची बॅटिंगला अनुकूल असलेली खेळपट्टी आणि छोट्या बाऊंड्री ब्रुकला आणखी धोकादायक बनवतात.
advertisement
advertisement









