वाढती थंडी आणि वाढणाऱ्या विविध आजार कालांतराने दुर्लक्ष केलं जात.वातावरण बदलामुळे साहजिकच थंडी ताप आणि सर्दी होते. जास्तवेळ अंगावरच आजार न मारता डॉक्टरांचा सल्ला घेऊन वेळीच लक्षणे जाणून घ्या, बऱ्याच शहरांत हवेची गुणवत्ता खालावली - असून लोकांत विविध आजार उद्भवताना दिसत आहेत.



