advertisement

Video: कोरोना, नोटबंदी, निसर्गाचा त्रास... पिळवटून निघालेल्या शेतकऱ्याने 5 एकरात कमवले 50 लाख!

Last Updated: Feb 17, 2026, 19:59 IST

जालना: सध्याच्या काळात मराठवाड्यातील शेतकरी देखील फळबागांच्या शेतीतून बक्कळ कमाई करत आहेत. द्राक्ष हे निसर्गाला अतिशय संवेदनशील असं पीक आहे. अधिक खर्चिक असल्याने शक्यतो सधन शेतकरीच द्राक्ष शेतीकडे वळतात. मात्र जालना जिल्ह्यातील नंदापूर आणि कडवंची परिसर याला अपवाद ठरला आहे. नंदापूरचे शेतकरी संदीप उबाळे हे याच द्राक्ष शेतातून बक्कळ कमाई करत आहेत. लोकल18 च्या माध्यमातून त्यांनी यशाचं रहस्य सांगितलंय.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/जालना/
Video: कोरोना, नोटबंदी, निसर्गाचा त्रास... पिळवटून निघालेल्या शेतकऱ्याने 5 एकरात कमवले 50 लाख!
advertisement
advertisement
advertisement