देवगडचा हापूस आंबा दरवर्षी प्रमाणे नवी मुंबईच्या वाशीमध्ये दाखल झाला आहे.आखाती देशात अनेक ठिकाणी हापूस आंबा निर्यात केला जातो. परंतू इस्रायल-इराण युद्धांमुळे आंब्याची आखाती देशातील निर्यातीवर बंदी करण्यात आलेली आहे.त्यामुळे अनेक कोकणातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे.



