आजपासून महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे.पहिल्याच दिवशी सभागृहात अजित पवारांच्या निधनाचा शोक प्रस्ताव मांडण्यात आला.तेव्हा अनेक राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त केला. अनेक नेतेमंडळींना डोळ्यातील अश्रु अनावर झाले.