मुंबई : आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय विधीमंडळाच्या अधिवेशनास सुरुवात झाली. राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या निधनावर सभागृहात शोक प्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी अजितदादांच्या कार्याला, वैयक्तिक आठवणींना उजाळा दिला.