गुढीपाडव्याचा सण असतानाच मुंबई-गोवा महामार्गावर एक अत्यंत भीषण आणि दुर्दैवी अपघात घडला आहे. आनंदाच्या वातावरणात एका तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. केवळ एका चुकीच्या टर्नमुळे आणि भरधाव वेगामुळे एका हसत्याखेळत्या कुटुंबाचा आधार हिरावला गेला आहे



