मुंबई उच्च न्यायालयाने आज राज्य सरकारची सुनावणीदरम्यान चांगली खरडपट्टी काढली आहे. 50 हजारांपेक्षा जास्त लोक होती तोवर तुम्ही काय करत होता ? असा सवाल कोर्टाने महाधिवक्तांना सवाल केला आहे. तर आंदोलकांना देखील हायकोर्टाने सुनावले आहे. तुम्हाला सोयी नव्हत्या तर तुम्ही २४ तासात कोर्टात का आला नाही? असा सवाल आंदोलकांना केला आहे. आज कोर्ट आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले असून कोर्टाने मराठा आंदोलक आणि राज्य सरकारला खडसावले आहे.
advertisement
बॉम्बे हायकोर्टाचे राज्य सरकारला सवाल?
- तुम्ही देखील आमच्या आदेशाच उल्लंघन केलं
- तुम्ही आधीच कोर्टात यायला हवं होतं
- ही तुमची चुकी आहे
- कोर्टाने सरकारची खरडपट्टी काढली
- तुम्ही देखील आमच्या आदेशाच उल्लंघन केलं
- 50 हजारांपेक्षा जास्त लोक होती तोवर तुम्ही काय करत होता?
बॉम्बे हायकोर्टाचे आंदोलकांना सवाल?
- तुम्हाला परवानगी नसतानाही तुम्ही मुंबईत आलात?
- 24 तासाची परवानगी असून तुम्ही का आलात
- तुम्ही कोणत्या अधिकाराने तिथे बसलात
- तुमच्याकडू सतत नियमांचं उल्लंघन होत आहे.
- प्रश्न नाही जर ते करायचं असते तर हा खटला न्यायालयात आला नसता
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 02, 2025 3:37 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Manoj Jarange Protest: 50 हजार आंदोलक येईपर्यंत तुम्ही काय करत होता? राज्य सरकारला कोर्टाने झाप झापलं; डेडलाईन संपली जरांगे मैदानतच