महिलेने तपासात खुलासा केला की तिच्या मुलाचं लग्न ज्या शेतकऱ्याच्या मुलीसोबत ठरलं आहे, तिच्या वडिलांसोबत मी पळून गेले होते. कुटुंब लग्नाची तयारी करत असताना, वराची आई आणि वधूच्या वडिलांचे प्रेमसंबंध सुरू झाले. यानंतर त्यांनी मुलांच्या लग्नाआधीच पळून जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून दोघंही आठ दिवस बेपत्ता होते.
महिलेचा परतण्यास नकार
महत्त्वाचे म्हणजे, महिलेने आता घरी परतण्यास नकार दिला आहे. ती तिच्या प्रियकरासोबत त्याच्या गावी गेली आहे. हे प्रकरण उज्जैन जिल्ह्यात चर्चेचा विषय बनले आहे. बारनगर पोलिसांनी सांगितले की पुरुष आणि महिला दोघेही प्रौढ आहेत आणि हे प्रकरण पूर्णपणे वैयक्तिक आहे, त्यामुळे कोणतीही कायदेशीर कारवाई करता येत नाही.
advertisement
Location :
Ujjain,Madhya Pradesh
First Published :
October 31, 2025 8:01 PM IST
मराठी बातम्या/देश/
वधूची आई अन् मुलाचा बाप प्रेमात पडले, मुलांच्या लग्नाआधी 'लव्ह बर्ड' उडून गेले, मंडपात फॅमिली ड्रामा!
