TRENDING:

तुळशीची ३-४ पानं शरीरासाठी ठरतात वरदान! कॅन्सरपासून ते ऍसिडिटीपर्यंत अनेक आजारांवर रामबाण उपाय !

Last Updated: Jan 20, 2026, 19:52 IST

छत्रपती संभाजीनगर : हिंदू धर्मामध्ये तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जसं धार्मिकदृष्ट्या तुळस महत्त्वाची मानलीये, त्याचप्रमाणे आयुर्वेदामध्ये देखील तुळस गुणाकारी मानली गेलीये. तुळस ही आरोग्याचा खजिना मानली जाते. त्यामुळेच रोज सकाळी तुळशीची पानं खाण्याचा सल्ला दिला जातो. याबाबतच छत्रपती संभाजीनगर येथील आहारतज्ज्ञ रसिका देशमुख यांनी माहिती दिलीये.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
तुळशीची ३-४ पानं शरीरासाठी ठरतात वरदान! कॅन्सरपासून ते ऍसिडिटीपर्यंत अनेक आजारांवर रामबाण उपाय !
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल