TRENDING:

मासिक पाळी लांबवण्याच्या गोळ्या घेताय? संसाराची स्वप्न होतील कायमची भंग! काय होतील परिणाम?

Last Updated: Feb 18, 2026, 13:24 IST

छत्रपती संभाजीनगर : मासिक पाळी येणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. महिन्यातून एक वेळा ही प्रत्येक महिलेला येत असते. मात्र, महिला या कोणत्याही कारणामुळे किंवा धार्मिक कामासाठी पाळी लांबविण्याच्या गोळ्या घेतात. मात्र, याचे अनेक वाईट परिणाम हे आपल्या शरीरावर होतात. त्यामुळे यामुळे शरीरावर नेमके काय दुष्परिणाम होतात, याबाबत स्त्रीरोग तज्ञ डॉ. रश्मी बोरीकर यांनी महत्त्वाची माहिती दिली.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
मासिक पाळी लांबवण्याच्या गोळ्या घेताय? संसाराची स्वप्न होतील कायमची भंग! काय होतील परिणाम?
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल