शुक्रवारी मुंबईत पंतप्रधान मोदींनी अनेक प्रकल्पांची पायाभरणी केली. पंतप्रधानांच्या या दौऱ्यामुळे मुंबईकरांना सक्षम रेल्वे नेटवर्कची भेट मिळाली आहे.