शिवसेनेच्या बाबतीत घेतलेला निर्णय सरकारच्या दबावामुळे घेतल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. तर संजय राऊतांचे आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा शंभुराज देसाईंनी केलाय.