20 जानेवारीपासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू झालं. अनेक शहरांमधून हा मोर्चा गेला आणि 26 जानेवारीला आंदोलनाचं वादळ मुंबईच्या वेशीवर वाशीत धडकलं. कडाक्याच्या थंडीत 7 दिवसांत तब्बल 382 किमीचा हा प्रवास. या लढ्यात जरांगे यांनी नेमकं काय मिळवलं? पाहुयात...