
कल्याण : थंडी म्हटले की शरीराला ऊब मिळण्यासाठी गरम पदार्थांचे सेवन केले जाते. नुकतीच थंडीला सुरुवात झाली आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी आपण उबदार कपडे घालतो. त्याचबरोबर खाद्यपदार्थांवरही तेवढ्याच बारकाईने लक्ष देणे महत्त्वाचे आहे. घरात असलेले गूळ आपण सहज खात नाही त्यामुळे थंडीत लिंबाचा मुरंबा बनवून ठेवला तर सहज लहान मुलांपासून सर्वजण आवडीने खातील. आंब्याचा मुरंबा (किंवा गुळांबा/साखर आंबा) बनवण्यासाठी कच्च्या कैरीचे तुकडे साखर/गुळात शिजवून, मसाले घालून घट्ट होईपर्यंत उकळतात, जो वर्षभर टिकतो आणि चवीला उत्तम लागतो.
Last Updated: December 06, 2025, 14:27 ISTजालना : विविध प्रकारचे सण, उत्सव, परंपरा आणि संस्कृती ही आपल्या महाराष्ट्राची ओळख. महाराष्ट्राच नव्हे तर संपूर्ण भारत देश विविधतेसाठी ओळखला जातो. या विविधांगी परंपराचे वेड जगाला लागलंय. यामुळेच परदेशी पर्यटक भारतात येऊन या नाविन्यपूर्ण कल्पना जाणून घेतात, भारतात येतात.
Last Updated: December 06, 2025, 16:17 ISTछत्रपती संभाजीनगर : सध्या सुरू असलेल्या कडाक्याच्या थंडीत, आपली रोगप्रतिकारशक्ती आणि ऊर्जा पातळी चांगली ठेवण्यासाठी कोणता पदार्थ सर्वात उपयुक्त आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? होय! तो म्हणजे तीळ. मकर संक्रांतीला तिळगूळ घ्या, गोड गोड बोला म्हणण्यामागे केवळ परंपरा नाही, तर एक मोठे आरोग्य गुपित दडलेले आहे. हिवाळ्यात तीळ खाल्ल्याने आपल्याला काय फायदे होतात पाहुयात.
Last Updated: December 06, 2025, 15:46 ISTछत्रपती संभाजीनगर : हिवाळा म्हणजे थंड वारा, कोरडी हवा आणि त्वचेवर पडणारी सततची कोरडेपणाची छाया. त्याचाच सर्वाधिक परिणाम सर्वप्रथम जाणवतो तो… ओठांवर. थंडीच्या हंगामात अनेकांच्या ओठांवर वेदनादायक क्रॅक्स पडतात, रक्त येतं, आणि हसू सुद्धा जमत नाही इतकी जळजळ होते. पण योग्य काळजी आणि काही सोपे घरगुती उपाय अवलंबले तर हे दुखणे मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतं.
Last Updated: December 06, 2025, 15:02 ISTअमरावती : मार्गशीर्ष महिना सुरू आहे. या महिन्यात दर गुरुवारी सायंकाळी देवाला गोडाचा नैवेद्य दाखवतात. नैवेद्यासाठी वेगवेगळे गोड पदार्थ बनवले जातात. दर गुरुवारी झटपट तयार होणारा नेमका कोणता पदार्थ बनवायचा? हा प्रश्न असतोच. अशावेळी तुम्ही केळीची पुरी बनवू शकता. अगदी झटपट तयार होते. जाणून घ्या, रेसिपी.
Last Updated: December 06, 2025, 14:09 IST