
मुंबई : मकर संक्रांत आली की गुळपोळीची आठवण येतेच. तिळगूळ घ्या, गोड गोड बोला असं म्हणत मकर संक्रांती साजरी केली जाते. संक्रांतीच्या सणात तिळाचे लाडू, वड्या यांच्यासोबतच अनेक घरांमध्ये खास गुळपोळी केली जाते. थंडीत उष्णता देणारी आणि गोडव्याने नात्यांत गोडवा वाढवणारी ही गुळपोळी कशी करायची याची रेसिपी पाहूयात.