
सध्याच्या काळात दिवसाची निरोगी सुरुवात करण्यासाठी उत्तम हेल्दी नाश्ता करणे गरजेचे झाले आहे. सध्याच्या धावपळीच्या काळात पौष्टिक आणि विविध कडधान्य युक्त असलेला नाश्ता आपल्या आहारातून गायब होत आहे. नव्या पिढीला गावाकडे बनवले जाणारे पारंपरिक पौष्टिक पदार्थ माहितीच नाहीत.