
जालना: सकाळी नाश्त्यासाठी नवीन काय करावे? असा प्रश्न बऱ्याचदा गृहिणींना पडत असतो. तुम्हाला देखील असा प्रश्न पडत असेल तर मराठवाडा स्टाईलने तयार केलेली दही धपाटे हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. दही धपाटे कसे तयार केले जातात? त्यासाठी कोणकोणते साहित्य लागते? हेच आपण जालना येथील गंगासागर लहू पडघणकर यांच्याकडून जाणून घेऊ.
Last Updated: December 03, 2025, 16:04 ISTआपण नाश्त्याला पोहे, उपमा हे पदार्थ खातो. रोज तोच नाष्टा करून कंटाळा येऊ शकतो. विशेषत: लहान मुलांना चटपटीत खायला आवडते. मुलांना आवडेल असा नवा चटपटीत पदार्थ तयार करण्याचा विचार करत असाल तर पोह्याचा डोसा या खास पदार्थाची रेसिपी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. बीडच्या दिपाली पाटील यांनी या पदार्थाची रेसिपी सांगितली आहे.
Last Updated: December 03, 2025, 19:11 ISTहिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक गोष्टीमागे खास कारण आहे. मंदिरामध्ये दर्शनासाठी गेल्यानंतर काय करावं? याचं देखील एक शास्त्र आहे. मंदिरात गेल्यानंतर आपण हमखास नारळ फोडतो. हे नारळ फोडण्याचं कारण अनेकांना माहिती नसतं. छत्रपती संभाजीनगर गुरुजी अनंत पांडव यांनी याबाबतची माहिती दिलीय.
Last Updated: December 03, 2025, 18:52 ISTतुम्ही रोज वापरत असलेल्या रत्नाचेही अनेक प्रकार आहेत. त्यापासून वेगवेगळे फायदे देखील होतात. पण, कोणते रत्न धारण धारण करावीत आणि त्याची निवड कशी करावी हे अनेकांना माहिती नसते. 84 रत्नांपैकी 9 मुख्य रत्ने मानली जातात. यामध्ये मोती, पन्ना, प्रवाळ, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, वैदुर्य यांचा समावेश आहे. आज आम्ही तुम्हाला ब्लॅक हकीक म्हणजेच काळ्या रंगाच्या रत्नांबद्दल सांगणार आहोतपुण्यातले ज्योतिषी राजेश जोशी यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
Last Updated: December 03, 2025, 18:39 ISTनंदी हे भगवान शंकर यांचं वाहन आहे. तुम्ही कोणत्याही शिवमंदिरात गेलात की तिथं नंदीची मूर्ती नक्की आढळते. 'मी जिथं बसेन तिथं तू ही असशील', असं वरदान शंकरानंच नंदीला दिलं होतं. त्यामुळे प्रत्येक शिवमंदिरात नंदीची मूर्ती आढळते. शिवमंदिरात गेल्यावर अनेक जण शिवाची पूजा करण्याबरोबरच नंदीची पूजाही करतात. त्याचवेळी आपल्या मनातील इच्छा नंदीच्या कानात सांगण्याची पद्धत आहे. नंदीच्या कानात ही इच्छा का सांगावी? त्याचबरोबर ती सांगण्याची काय पद्धत आहे? याबाबत पुण्यातल्या विद्याधर काळे गुरुजी यांनी माहिती दिली आहे.
Last Updated: December 03, 2025, 17:02 ISTथालपीठ हा पश्चिम भारत आणि उत्तर कर्नाटकातील लोकप्रिय पदार्थ आहे. महाराष्ट्रातील खाद्य संस्कृतीतील हा एक महत्त्वाचा पदार्थ आहे. तांदूळ, गहू, बाजरी, ज्वारीचे पीठ आणि बेसनापासून पौष्टिक असे थालीपीठ बनवले जाते. चविला स्वादिष्ट असणारे थालीपीठ कोणत्याही चटणी किंवा करीशिवाय सर्व्ह केले जाऊ शकते. परंतु लोणी आणि दह्याबरोबर छान लागते. बीडमधीलगृहिणी मंजुषा कुलकर्णी यांच्याकडून आपण थालीपीठची रेसिपी जाणून घेणार आहोत.
Last Updated: December 03, 2025, 16:32 IST