
छत्रपती संभाजीनगर : पूर्वी माणसाच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मूलभूत गरजा होत्या. पण आता या गरजांमध्ये अजून एक महत्त्वाची गरज आहे ती म्हणजे मोबाईल. आता अगदी लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वजण मोबाईलचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. अगदी तासनतास सर्वजण मोबाईल बघत असतात. पण याचे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर अनेक असे दुष्परिणाम होतात, हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे तर नेमके काय दुष्परिणाम होतात, लोकल18 च्या टीमने मानसोपचार तज्ञ डॉ. संदीप शिसोदे यांच्याशी संवाद साधला.