
अमरावती : अनेक वेळा चुकीच्या खानपानामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होतात. काही पदार्थ खाण्याची योग्य वेळ असते. ते पदार्थ त्याच वेळेत सेवन केल्यास फायदा मिळतो. अनेक असे अन्न पदार्थ आहेत ज्यांचे सेवन रात्री केल्यास त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. ते पदार्थ कोणते? आणि रात्रीच्या वेळी आहारात कशाचा समावेश असावा? याबाबत डॉ. चैतन्य वाघमारे यांनी माहिती दिलीय.