TRENDING:

Video: अडोळ प्रकल्पात फक्त 36 टक्के पाणीसाठा शिल्लक, 8 गावांवर पाणीटंचाईचे संकट

Author :
Last Updated: Mar 07, 2026, 20:02 IST

वाशिमच्या अडोळ प्रकल्पात फक्त 36 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे आजूबाजूच्या एकूण 8 गावांना पाण्याचा तुटवडा निर्माण होणार आहे. तसेच शेतीवरही पाण्याची टंचाईची झळ लागणार असल्याचे चित्र दिसत आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: अडोळ प्रकल्पात फक्त 36 टक्के पाणीसाठा शिल्लक, 8 गावांवर पाणीटंचाईचे संकट
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल