वाशिमच्या अडोळ प्रकल्पात फक्त 36 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे आजूबाजूच्या एकूण 8 गावांना पाण्याचा तुटवडा निर्माण होणार आहे. तसेच शेतीवरही पाण्याची टंचाईची झळ लागणार असल्याचे चित्र दिसत आहे.