देशाचं नाव यानंतर फक्त भारत राहणार का? इंडिया नाव इतिहास होणार का? या प्रश्नांनी विरोधकांना पछाडलंय. कारण मोदी सरकार विशेष अधिवेशनात इंडिया नाव बाद करुन फक्त भारत नाव ठेवण्याचा प्रस्ताव आणण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.