लोकसभेत काँग्रेसचे राहूल गांधी बोलत असताना सत्ताधाऱ्यांनी गदारोळ केला. प्रकाशित पुस्तकावर बोलावे असं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे.