मुंबई: सध्याच्या डिजिटल युगात सायबर गुन्हेगार नवनवीन मार्गांनी सर्वसामान्यांची फसवणूक करत आहेत. 'डिजिटल अरेस्ट' हे अशाच एका मोठ्या फसवणुकीचे नाव आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान या विषयावर सरकारने महत्त्वाची माहिती दिली आहे.