
Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीच्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य रॅलीनंतर मंत्री पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. गोपीनाथ मुंडे यांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त करत, राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Last Updated: Jan 10, 2026, 17:36 ISTछ.संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. तेथील पैठणमध्ये एका दुचाकीस्वाराला लाठ्याकाठ्या, तलवारीने हल्ला केला आहे. जखमीला रुग्णालयात दाखल केले आहे. पण या हल्ल्याचं कारण अस्पष्ट आहे.
Last Updated: Jan 11, 2026, 18:06 ISTमुंबई : दादर येथील पौर्णिमा ठाकूर यांनी पर्यावरण संवर्धनाचा विचार करत स्वतःचा बांबू आर्ट्सचा व्यवसाय बंद करून कापडी बॅग्स विक्रीचा नवा व्यवसाय सुरू केला आहे. प्लास्टिकमुळे होणारे गंभीर दुष्परिणाम-मानव, प्राणी तसेच पर्यावरणावर होणारा धोका हे लक्षात घेऊन त्यांनी हा निर्णय घेतला.
Last Updated: Jan 11, 2026, 17:55 ISTसोलापुरात मोठी राजकीय घडामोड दिसत आहे. सोलापुरातील एकनाथ शिंदेंच्या सेनेतील संपर्क प्रमुख दादा पवार यांनी ठाकरेंच्या सेनेत प्रवेश केला आहे. प्रवेश करताना त्यांना अश्रू अनावर झाले.
Last Updated: Jan 11, 2026, 17:53 ISTमूड महापालिकांचा या शो मधून पुण्याच्या सर्व पक्षांच्या नेत्यांनी आणि कार्यकर्ते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. त्यात एकाने म्हटले भाजपाचं काम असं आहे खोटं बोल पण रेटून बोल.
Last Updated: Jan 11, 2026, 17:33 ISTबीड : एकाच औषधाचा वारंवार वापर ही सध्या शेतीसमोरील गंभीर आणि दुर्लक्षित समस्या बनत चालली आहे. अनेक शेतकरी किडी आणि रोगांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी सतत तेच कीटकनाशक किंवा बुरशीनाशक वापरतात. सुरुवातीला याचा परिणाम दिसून येतो. मात्र कालांतराने त्याचे दुष्परिणाम समोर येऊ लागतात. यामुळे केवळ पिकांचेच नव्हे, तर संपूर्ण शेती परिसंस्थेचे मोठे नुकसान होते आणि दीर्घकालीन उत्पादनक्षमतेवर विपरीत परिणाम होतो, अशी माहिती बीड जिल्ह्यातील कृषी अभ्यासक महादेव बिक्कड यांनी दिली.
Last Updated: Jan 11, 2026, 17:25 IST