TRENDING:

Ahilyanagar News: मुंडे नाव कायम राहील पंकजा मुंडे नेमकं काय बोलल्या?

Politics

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीच्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य रॅलीनंतर मंत्री पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. गोपीनाथ मुंडे यांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त करत, राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Last Updated: Jan 10, 2026, 17:36 IST
Advertisement

छ.संभाजीनगरात तलवारी, लाठ्याकाठ्याने दुचाकीस्वाराला बेदम मारहाण, VIDEO व्हायरल

छ.संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. तेथील पैठणमध्ये एका दुचाकीस्वाराला लाठ्याकाठ्या, तलवारीने हल्ला केला आहे. जखमीला रुग्णालयात दाखल केले आहे. पण या हल्ल्याचं कारण अस्पष्ट आहे.

Last Updated: Jan 11, 2026, 18:06 IST

अवघ्या 4 बॅग्सपासून सुरुवात अन् आता दिवसाला 2 हजारांची कमाई! दादरच्या पौर्णिमा ठाकूर यांचा प्रेरणादायी प्रवास

मुंबई : दादर येथील पौर्णिमा ठाकूर यांनी पर्यावरण संवर्धनाचा विचार करत स्वतःचा बांबू आर्ट्सचा व्यवसाय बंद करून कापडी बॅग्स विक्रीचा नवा व्यवसाय सुरू केला आहे. प्लास्टिकमुळे होणारे गंभीर दुष्परिणाम-मानव, प्राणी तसेच पर्यावरणावर होणारा धोका हे लक्षात घेऊन त्यांनी हा निर्णय घेतला.

Last Updated: Jan 11, 2026, 17:55 IST
Advertisement

सोलापुरात शिंदेंसेनेला मोठा धक्का , दादा पवारांचा ठाकरे सेनेत प्रवेश, शिवबंधन बांधताना नेता ढसाढसा रडला , VIDEO

सोलापुरात मोठी राजकीय घडामोड दिसत आहे. सोलापुरातील एकनाथ शिंदेंच्या सेनेतील संपर्क प्रमुख दादा पवार यांनी ठाकरेंच्या सेनेत प्रवेश केला आहे. प्रवेश करताना त्यांना अश्रू अनावर झाले.

Last Updated: Jan 11, 2026, 17:53 IST

मूड महापालिकांचा शो : भाजप-वंचितचे कार्यकर्ते भिडले, पुण्यात लाईव्ह शो मध्ये तणातणी, VIDEO

मूड महापालिकांचा या शो मधून पुण्याच्या सर्व पक्षांच्या नेत्यांनी आणि कार्यकर्ते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. त्यात एकाने म्हटले भाजपाचं काम असं आहे खोटं बोल पण रेटून बोल.

Last Updated: Jan 11, 2026, 17:33 IST
Advertisement

एकाच औषधाचा करताय शेतात अति वापर, वेळीच करा बदल, नाहीतर होतील हे परिणाम

कृषी

बीड : एकाच औषधाचा वारंवार वापर ही सध्या शेतीसमोरील गंभीर आणि दुर्लक्षित समस्या बनत चालली आहे. अनेक शेतकरी किडी आणि रोगांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी सतत तेच कीटकनाशक किंवा बुरशीनाशक वापरतात. सुरुवातीला याचा परिणाम दिसून येतो. मात्र कालांतराने त्याचे दुष्परिणाम समोर येऊ लागतात. यामुळे केवळ पिकांचेच नव्हे, तर संपूर्ण शेती परिसंस्थेचे मोठे नुकसान होते आणि दीर्घकालीन उत्पादनक्षमतेवर विपरीत परिणाम होतो, अशी माहिती बीड जिल्ह्यातील कृषी अभ्यासक महादेव बिक्कड यांनी दिली.

Last Updated: Jan 11, 2026, 17:25 IST
मराठी बातम्या/व्हिडिओ/Politics/
Ahilyanagar News: मुंडे नाव कायम राहील पंकजा मुंडे नेमकं काय बोलल्या?
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल