पितृपक्षात या 7 चुका अजिबात करू नका! अन्यथा पितृदोष होऊन भोगावे लागणार वाईट परिणाम
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Pitru Paksha 2025 : हिंदू धर्मात पितृपक्षाला अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा काळ मानले जाते. दरवर्षी भाद्रपद पौर्णिमेनंतर सुरू होणारा हा पंधरवडा पूर्वजांना स्मरण करण्यासाठी आणि त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी समर्पित असतो.
हिंदू धर्मात पितृपक्षाला अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा काळ मानले जाते. दरवर्षी भाद्रपद पौर्णिमेनंतर सुरू होणारा हा पंधरवडा पूर्वजांना स्मरण करण्यासाठी आणि त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी समर्पित असतो. यंदाही पितृपक्षाला सुरुवात झाली असून देशभरातील श्रद्धाळू आपल्या पितरांचे श्राद्ध, तर्पण व पिंडदान करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. धार्मिक श्रद्धेनुसार, या दिवसांत पूर्वज पृथ्वीवर येतात आणि आपल्या वंशजांना आशीर्वाद देतात. त्यामुळे या कालावधीत योग्य विधींचे पालन करणे व काही चुका टाळणे अत्यंत आवश्यक आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement