संकष्ट चतुर्थीचे व्रत! उपवास करत असाल तर चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ, काय खावं?
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
हिंदू धर्मात संकष्ट चतुर्थीचे व्रत हे गणपती बाप्पाला समर्पित आहे. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या या चतुर्थीला उपवास केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. संकष्ट चतुर्थीचा उपवास चंद्रदर्शनानंतर सोडला जातो.
हिंदू धर्मात संकष्ट चतुर्थीचे व्रत हे गणपती बाप्पाला समर्पित आहे. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या या चतुर्थीला उपवास केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. संकष्ट चतुर्थीचा उपवास चंद्रदर्शनानंतर सोडला जातो. या उपवासाचे धार्मिक महत्त्व जितके आहे, तितकेच त्याचे नियम आणि पथ्ये पाळणेही महत्त्वाचे आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


