advertisement

आई अंगणवाडी सेविका, पगारही फक्त 6 हजार, पण पोरानं पांग फेडलं, झाला IFS

Last Updated:
बिहारच्या भागलपूरच्या कटहलवाडी येथील रहिवासी असलेल्या ललिता देवी आणि राजकुमार चौधरी यांच्या मुलाने मोठे यश मिळवले आहे. राहुल कुमार असे या मुलाचे नाव आहे. राहुल कुमारने भारतीय वनसेवा परीक्षेत 143 वी रँक मिळवत यश मिळवले आहे. राहुल आता फॉरेस्ट अधिकारी झाला आहे. जाणून घेऊयात त्याची यशस्वी कहाणी. (सत्यम कुमार/भागलपुर, प्रतिनिधी)
1/5
राहुल कुमार आई यांची आई ललिता देवी या अंगणवाडी सेविका आहेत. राहुल याने सहाव्या प्रयत्नात हे यश मिळवले आहे. सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणूनही त्याने काम केले आहे.
राहुल कुमार आई यांची आई ललिता देवी या अंगणवाडी सेविका आहेत. राहुल याने सहाव्या प्रयत्नात हे यश मिळवले आहे. सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणूनही त्याने काम केले आहे.
advertisement
2/5
राहुलने आयआयटी रुरकी येथून बीटेक आणि एमटेकचे शिक्षण घेतले आहे. त्याआधी तो सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून एका खासगी कंपनीत कार्यरत होता. तसेच अभ्यासही करत होता. दिल्लीत राहून त्याने ही सर्व तयारी केली.
राहुलने आयआयटी रुरकी येथून बीटेक आणि एमटेकचे शिक्षण घेतले आहे. त्याआधी तो सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून एका खासगी कंपनीत कार्यरत होता. तसेच अभ्यासही करत होता. दिल्लीत राहून त्याने ही सर्व तयारी केली.
advertisement
3/5
राहुलला पाच वेळा अपयश आले. त्याने तीन वेळा मुलाखत दिली. त्याने अपयश मिळाल्यानंतरही हिम्मत न हारता तयारी सुरू ठेवली. त्यानंतर सहाव्या प्रयत्नात त्याच्या हाती ही यश आले.
राहुलला पाच वेळा अपयश आले. त्याने तीन वेळा मुलाखत दिली. त्याने अपयश मिळाल्यानंतरही हिम्मत न हारता तयारी सुरू ठेवली. त्यानंतर सहाव्या प्रयत्नात त्याच्या हाती ही यश आले.
advertisement
4/5
राहुलने लोकल18 शी बोलताना सांगितले की, अपयशाविना कोणतीही गोष्टीचा बोध आपल्याला होत नाही. जर तुम्हाला यश मिळाले तर अपयश काय असते, हे तुम्हाला समजणार नाही. मात्र, अपयश मिळाले तर हिम्मत न हारता कार्य करत राहायला हवे. प्रयत्न करत राहायला हवे.
राहुलने लोकल18 शी बोलताना सांगितले की, अपयशाविना कोणतीही गोष्टीचा बोध आपल्याला होत नाही. जर तुम्हाला यश मिळाले तर अपयश काय असते, हे तुम्हाला समजणार नाही. मात्र, अपयश मिळाले तर हिम्मत न हारता कार्य करत राहायला हवे. प्रयत्न करत राहायला हवे.
advertisement
5/5
तसेच जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर आपण स्वत: किती मेहनत करत आहोत, हे खूप महत्त्वाचे आहे. कोचिंननंतर स्वयंअध्ययन खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे यशाची शक्यता वाढते. अपयश आले तरी घाबरू नये. चुकीचे पाऊल उचलू नये. अपयशाला आपल्या यशाचा बोध बनवावे.
तसेच जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर आपण स्वत: किती मेहनत करत आहोत, हे खूप महत्त्वाचे आहे. कोचिंननंतर स्वयंअध्ययन खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे यशाची शक्यता वाढते. अपयश आले तरी घाबरू नये. चुकीचे पाऊल उचलू नये. अपयशाला आपल्या यशाचा बोध बनवावे.
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement