5 वर्ष 1750 एपिसोड अन् प्रेक्षकांचं भरभरून प्रेम; मग अक्षय मुदवडकरने का सोडली 'जय जय स्वामी समर्थ' मालिका?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Why did Akshay Mudwadkar Left Jai Jai Swami Samarth Serial : अभिनेता अक्षय मुदवाडकरने 'जय जय स्वामी समर्थ' ही मालिका का सोडली असा प्रश्न अनेक प्रेक्षकांना पडला होता. अखेर त्यानेच याचं उत्तर दिलं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
अक्षय पुढे म्हणाला, "पुन्हा एकदा मी तुम्हा रसिक प्रेक्षकांचे आभार मानतो. कलर्स मराठी वाहिनी आणि निर्मात्यांचेही आभार मानतो, कारण त्यांनी मला ही संधी दिली म्हणून मला ही भूमिका साकारता आली.यापुढे आपली भेट जरी मालिकेतून होणार नसली तरीसुद्धा मी माझ्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर अँक्टिव्ह आहे. माझ्या पुढच्या सगळ्या अपडेट्स मी तिथे देत राहिन. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार."
advertisement







