त्या सिनेमामुळे अवधूत गुप्तेवर आलेली मुंबई सोडण्याची वेळ, बाळासाहेबांच्या एका फोनने सगळं बदललं
- Published by:Minal Gurav
Last Updated:
गायक अवधूत गुप्तेनं काही सिनेमेही दिग्दर्शित केलेत. पण एका सिनेमामुळे अवधूतवर मुंबई सोडून जाण्याची वेळ आली होती.
advertisement
मोरया, झेंडे सारखे त्याचे सिनेमे तूफान गाजले. आजही हे सिनेमे तितक्याच आवडीनं पाहिले जातात. सिनेमा क्षेत्रात अवधूत तितका रमला नाही. पण त्याने जे सिनेमे केले त्याला प्रेक्षकांनीही पुरेपूर न्याय दिला. पण एका सिनेमामुळे अवधूत गुप्तेवर मुंबई सोडण्याची वेळ आली होती. तो मुंबईसोडून गेला होता. नेमकं काय झालं होतं? कोणता होता तो सिनेमा?
advertisement
advertisement
advertisement
advertisement
एकीकडे सिनेमाला यश मिळत होतं मात्र दुसरीकडे अनेक लोक अवधूत गुप्तेच्या मुंबईतील घराबाहेर निदर्शनं करत होती. त्याच्यावर जोरदार टीका सुरू होती. त्याचं संपूर्ण कुटुंब यातून जात होतं. त्यामुळे त्याने मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला आणि तो गोव्यात शिफ्ट झाला. त्याच दरम्यान एका मासिकात सिनेमावर टीकात्मक लेख आला ज्यात शिवसेनेने अवधूतला पुरेसा पाठिंबा दिला नाही असं लिहिलं होतं.
advertisement
advertisement






