'त्याला वाटतंय धुरंधर त्याच्यामुळे चालला', Drishyam 3 च्या निर्मात्यांचं अक्षय खन्नाला ओपन चॅलेंज, शोधली तगडी रिप्लेसमेंट
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Drishyam 3 Controversy: गाजलेल्या 'दृश्यम' फ्रँचायझीच्या तिसऱ्या भागातून अक्षय खन्नाने घेतलेल्या एक्झिटमुळे निर्माते इतके भडकले आहेत की त्यांनी अक्षयवर 'यशाची हवा डोक्यात गेल्याचा' आरोप केला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
चित्रपटाचे निर्माते कुमार मंगत पाठक यांनी अक्षय खन्नावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, "धुरंधर हिट झाला आणि त्याच दिवशी अक्षयने मेसेज करून चित्रपट सोडत असल्याचं सांगितलं. फोनही उचलले नाहीत. त्याला वाटतंय की चित्रपट त्याच्यामुळे चालला, पण तो रणवीर सिंगचा चित्रपट होता. आज अक्षयने सोलो चित्रपट केला तर तो ५० कोटीही कमवू शकणार नाही."
advertisement
advertisement
advertisement
advertisement











